दहावीच्या निकालाबाबत महत्वाचे अपडेट्स, ‘या’ तारखेपर्यंत निकाल लागणार?

दहावीच्या निकालाबाबत महत्वाचे अपडेट्स, ‘या’ तारखेपर्यंत निकाल लागणार?

शैक्षणिक अपडेट : बारावीचा निकाल नुकताच लागला असून आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष दहावीच्या ( SSC ) बोर्ड निकालाकडे लागून राहिले आहे. मात्र आता ही उत्सुकता जास्त ताणली जाणार नाही, कारण 15 जून पर्यंत दहावीचा निकाल लागेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत सूत्रकडून मिळते आहे. त्यामुळे दहावी निकालाची प्रतीक्षा काही दिवसात संपणार आहे.

थोडक्यात महत्वाचे
दहावी परीक्षा कालावधी – 15 मार्च रोजी सुरु झाल्या व 4 एप्रिल रोजी संपल्या.
नोंदणी विद्यार्थी – एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – पैकी 8 लाख 89 हजार 584 मुले , तर 7 लाख 49 हजार 487 मुलीनी परीक्षा दिली आहे.
बारावी बोर्डाच्या परीक्षा कालावधी – 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या.
प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14 लाख 85 हजार 826

Spread the love

Leave a Comment